प्रेम की उस हद तक जाना चाहती हू
जहाँ प्रेम की इबादत होती हैं
और हम ने आप की हमेशा इबादत की हैं
Pream ki us had tak jana chahti hu jaha pream ki Ibadat hoti h ...
or humne aap ki Ibadat ki h-
प्रेम एक ऐसी भावना है जिसे महसूस करने के लिए हमारे पास एक निर्मल स्वच्छ दिल भी होना चाहिए l जिस दिल में घृणा, द्वेष, जलन के लिए कोई स्थान ना हो केवल प्रेम ही प्रेम होl
प्रेम एक ही आत्मा है,जो दो शरीरों में निवास करती है l इसी कारण एक को दर्द होने पर आंसू दूसरे के नैनों से निकलती है l प्रेम में वह शक्ति है जो किसी के समीप ना रहते हुए भी उसके हर एहसास को महसूस कर सकती है l दूर रहते हुए भी हर अनुभूति को उस तक पहुंचा सकती है l स्नेह का बंधन एक कच्ची डोरी सी होती है, जो अविश्वास तिरस्कार से टूट भी सकती है l
यह एक ऐसा अंबर है जिसमें कभी तो बिन बादल बरसात होती है, या फिर कभी खिलखिलाती धूप निकल आती है l कभी यह मदमस्त हंस का जोड़ा है तो कभी विरह की वेदना में डूबा शाल पक्षी हैl
-
प्यार के कुछ लमहे गुझार कर देखो हमारे साथ
वक्त का क्या पता कब पल गुम हो जाये।।
ना जाणे तुम कही खो जावो
या हमे कुछ हो जाये ।।-
समज मला, वा समजू नको तू मला,
मी शब्द आहे, वाया घालवू नको मला.
एका शब्दाचा अनेक अर्थ आहे मी,
अर्थाचा बे अर्थ करू नको मला.
संभ्रम कशाचा आणि तो कोण आहे,
मी तुझाच आहे, याचा विसर,
होऊ देऊ नको मला.
समज मला, वा समजू नको तू मला...
~विशाल गायकवाड ✍️-
मला नको तू रात्रीपरी
पहाटे सरणारी,
मला हवी तू वाऱ्यापरी
बेधुंद वाहणारी....😍-
मैं अब बहुत कम बोलता हूं ,
एक दम शांत रहता हूं
जितना भी वक्त मिलता है लिखता रहता हूं
और अपनी दुनियां में मस्त रहता हूं ..
-
मैंने सबकुछ तन मन धन अर्पण किया।
साथ निभाने का जीवनभर वचन दिया।
सारे स्वार्थों का एक साथ तर्पण किया।
अहं त्याग कर तुझे पूर्ण समर्पण किया।
तेरे आगे पीछे सदा ही मैंने नर्तन किया ।
तेरे लिए मैंने खुद में ही परिवर्तन किया।
जो अच्छा लगा तुझे वही पुनरावर्तन किया।
हर कदम साथ रहकर पथप्रदर्शन किया।
मन चक्षु से तेरा ही हमेशां दर्शन किया।
तुझ पर ही चिर संचित प्रेम वर्षण किया।
तेरे गुणों का जग में मन से चित्रण किया।
तेरे कार्यों का ही कलम से कीर्तन किया।
03,जुलाई-2020-
" प्रेम " ही खूप सुंदर "भावना" आहे. ती एका विशाल समुद्रासारखी आहे. वरवर ओसाळलेल्या लाटा दिसत असल्या तरी खोलवर खूप रत्न दडलेली आहे. बरोबर राहणं, छान छान बोलणं किंवा शारीरिक जवळीकता इतकच प्रेम नसून त्याच्याही पल्याड खूप सुंदर भावना आहे. आपल्याला ही भावना ओळखता यायला हवी म्हणजे खूप सुंदर जग दिसेल. आयुष्यात जगताना हीच भावना विश्वास देते, बांधिलकी जपते आणि धीराने संकटाना सामना करण्याची शक्ती देते. फक्त आपल्याला प्रेम करताना भावनांच नियोजन करता यायला हवं.
भावनांचं नियोजन करण्याचा विचार जेव्हा जेव्हा आपण करतो, तेव्हा मुख्यतवे करुन नकारात्मक भावनांचे नियोजन करण्याचा विचार येतो. कारण आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या भावना मुळात नकारात्मक बरोबर सकारात्मक भावना सुद्धा खेळत असतात. परंतु आपण नकारात्मक भावनांचा अतिरेक टाळायलाच हवा. एक गोष्ट लक्षात ठेवता येईल ती अशी -भावना सर्व प्राणीमात्रांना असतातच. परंतु या भावनांमध्ये केवळ स्वतःच्या अस्तित्वाचा विचार असतो, तेव्हा ती भावना जाते पाशवी पातळीवर. जेव्हा या भावनांमध्ये स्वतः बरोबरच इतरांचा विचार येतो, तेव्ही ती भावना येते मानवतेच्या पातळीवर. आपण सर्व भावनांच्या सीमा ओलांडून माणूसपणाच्या एकाच भावनेकडे जायची इच्छा ठेवली, तर खऱ्या अर्थानं सीमोल्लघंन होईल माणसाचं आणि त्यांच्यातील नात्यांचं.....!!!-
आपण कितीही प्रेम करत असेलही पण समोरच्या व्यक्तीला ते समजून घ्यायचं नसेल तर त्या व्यक्तीने काय करावं...
-