विविध रसाळ भाषांनी भाष्य केलेला,
आधुनिक संस्कृतीने-परंपरेने नटलेला,
माणसांच्या माणुसकीने भारावून गेलेला,
साधू-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला,
थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रगल्भ झालेला,
महान लोकांच्या आचारांनी समृद्ध झालेला,
भव्य-दिव्य वास्तूंच्या अस्तित्वाने बहरलेला,
शेतकरी-कष्टकरी लोकांच्या कष्टाने सावरलेला,
ज्ञानवंतांच्या ज्ञानाच्या तेजप्रकाशाने उजळलेला,
सर्वप्रकारे महान असलेला असा महाराष्ट्र माझा ...
-
1 MAY 2019 AT 10:14
30 MAY 2018 AT 0:51
अस्सल महाराष्ट्रीयन व्हायचं असेल तर फक्त एकच काम करावं,
शिवाजी नाही तर शिवाजी महाराज अस म्हणावं...-