प्रत्येक वेळी "माझ्या मनात प्रेम आहे, तुला नाही कळणार!" हे समजवत बसण्यापेक्षा ते नेहमी व्यक्त करण्याची आणि दुसऱ्याचा आनंद द्विगुणित करण्याची सवय जर आपण स्वतःला लावली तर नाती आपोआप आनंद देतील व घडत जातील आणि जपत बसावी लागणार नाही.चांगल्या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करणं जास्त सोयीस्कर आहे.
-योगिता खर्चे
-