काश तुम वो होती..
जो वो है..
तो मैं वो ना होता..
जो मैं हू..-
Vo tariffe karta hai..
Me kagazo pe utaarta hu..
(एक इश्क ऐसा भी..)
.
.
.
ये दुआ करू खुदासे कि...
तुझे मेरे अलावा कोई भी पसंद ना करे..-
ए मेहबूब...
यु गिले बालो से मंदिर ना जाया कर..
वो मूर्तियो का तुझे निरंतर घुरना मुझे रास नही आता..-
तुला काल रात्री भेटलो..
सकाळी तुझ्यावर दोन ओळी लिहाव्या म्हणून लवकरच उठलो होतो..
पण जे शब्द लिहायचे होते ते विसरलो...
मग आठवले..
काल तुला तुझ्या गल्लीत सोडून जात असताना..
तुझे लक्ष नसताना...
अंधाराचा फायदा घेऊन जेव्हा तुझ्या कंबरेला स्पर्श केला होता ना..
तेव्हा माझे सर्व शब्द तिथेच राहिले वाटत..
उद्या येताना घेऊन येशील?-
आज जब हवा ने..
'तेरी खुली जुलफे उडायी...
तब पता लगा..
कि खुदा ने हवा बनाई क्यू है..
वो भी तुझे..
छुने कि कोशिश करता है शायद..
उसका ये रवीया..
मुझे पसंद तो है नही..
मगर क्या करू..
मेरे बस मै कुछ है नही..-
दिल धडके हुए.. जमाने बित गये..
आ तेरा माथा चुमलू.. उसकी कुछ मरममद होजाए...-
कधी आहे दिवाळी?.. त्यांनी विचारले..
मी सांगितलं..
जेव्हा ती उटणे लावून अंघोळ करेल.. ओल्या पाठीने ब्लाऊज घालून..नवीन साडी नेसेल..
तिची आवडती पावडर लावेल... चंद्राला तिच्या कपाळावर बंदिस्त करेल..चालताना ती, जेव्हा तिचे पैंजण आवाज करायला लागतील.. नेसलेल्या साडीतून जेव्हा तिची कंबर दिसेल.. आणि मला तिच्या कंबरेला हात लावण्याचा मोह आवरणार नाही..
तेव्हा दिवाळी येईल 😍
-
तुला आठवतंय..
तू आलीस गुलाबी रंग नेसून..
टपोरेसे कानातले तुझे..
ट्रेन च्या गर्दीत.. हिम्मत करून मी तुझ्या कंबरेवर हात ठेवला.. हात थंडच पडला माझा.. म्हणजे मला तुला स्पर्श करायचा असतोच पण त्यापेक्षा जास्त कि तुला माझ्या वैतिरिक्त कुणी स्पर्श करू नये याची काळजी वाटते..
संपूर्ण भरलेला रेल्वेचा डब्बा.. मला मात्र पूर्ण शांत वाटतो.. कारण माझे लक्ष फक्त तुझ्यात असतं..
आता तर तुला भेटायला येताना मी घड्याळ घालत नाही किव्हा म्हणघाट रिमके दिसू नये म्हणून बंद घडयाळ घालतो कारण तुझ्या सोबतचा वेळ संपतोय हे मला माहिती करून घायचे नसत..
तुझ्यासोबत चे माझ नातं म्हणजे.. मी एकटा स्वतःशी बुद्धीबल खेळण्यासारखं आहे.. मी हरू ही शकत नाही.. आणि जिंकता मला येणार नाही.. खेळ चिरकाल चालत राहील.. एकही सोंगडी बाद न होता..
तुला आठवतंय का.. मी सांगितलेले..
कसे आठवेल... कारण जे घडलंय ते माझ्या काल रात्री पडलेल्या स्वप्नात घडलंय-
कधी कधी सूर्याच्या उष्णतेने तुझ्या कपाळावर आलेलं पाणी माझ्या रुमालाने पुसत जा ना..
तेवढेच तुझ्यातले काही अंश मला अनुभवता येतील, स्पर्श करता येतील आणि दिवस संपल्यावर मला माझ्या घरी नेता येतील..❤️-