आयुष्यात अशी ही एक वेळ येते
जेव्हा जगण्यापेक्षा अधिक मरण जवळच वाटु लागतं 🖤
- तेजस-
किणाऱ्यावर उमटनारे ठसे , समुद्राच्या लाटेने लोप पावतात!
लोप पावलेले ठसे हेच सांगतात
" इथे काहीच शाश्वत नाही."
- तेजस-
बंड पुकारणाऱ्या व्यक्ति दोन गोष्टींमुळे जन्माला येतात .
एक म्हणजे पुस्तकें आणि दुसरी परिस्थिति !
-
कितीदा भरकटावे ? कितीदा स्थिर व्हावे ?
आयुष्याच्या प्रवासात कितीदा बधिर व्हावे ?
- तेजस-
प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे अफझल खान बनून मिठी मारण्यास तयार आहे . इथे प्रश्न हा उपस्थित राहतो , आपल्या पैकी कितीजन त्यांना शिवाजी महाराज बनून सामोरे जातात .
- तेजस-
सर्वच स्वप्न पुरुषार्थाने साकार करता येतात , हा एक माझा गोड गैरसमज होता . एक स्वप्न फुलासारखं होत 🖤
- तेजस-
नाही करु वाटत ,
तुझा सौंदर्याशी तुलना कोनाशीच ...!
हे निश्चित केलय मनाशीच !!!
हारलोय पण सावरलोय !
एक दिवस विसरुन जाईल निश्चित 🙏
Rp ♥️-
किस्मत लिखने वाले ...
मेरे सभी सुख उसकी किस्मत लिख दे ,
और उसके सभी दुःख मेरे नसिब में लिखदे
बस इससे जादा कुछ नही चाहता आपसे ...
- तेजस-