जोपर्यंत गमवण्याची
भिती वाढत नाही
तोपर्यंत मिळवण्याचे
मार्ग भेटत नाहीत....-
• WRITER 🖋️+ STUDENT 📚+
AVDVENTURER 🌴🌲🎸⛳
• INDIA... read more
भूतकाळ कितीही मागे
राहिला तरी स्वभाव
मात्र त्याच गोष्टींना
पुन्हा एकदा सुरुवात
करण्यास भाग
पाडतो...-
कधी कधी निघून
जाण्यासाठी कारणे
कमी पडतात,
माघारी येताना मात्र
त्याच कारणांची उत्तरं
हरवली जातात...
-
कधी कधी घडलेल्या
घटनांचा क्रम लावता
लावता, आपल्या
चुका आपल्याला
शेवटच्या रांगेत उभ्या
करतात...
-
जोपर्यंत आठवणीं
आणि लोकं सोबत
राहतात तोपर्यंत
मनाला म्हातारपण
माहित नसतं....-
आज काल नात्यांची
अवस्था अंगावरच्या
कपड्यांसारखी झाली,
वर्षभर टिकणारी
कापडं महिन्यांत फाटली
जातात....-
आयुष्यात काही प्रसंग
वादळे घेऊन येतात,
शांत झालीत तर ठीक
नाहीतर सर्व काहीं
सोबत घेऊन जातात...-
कधी कधी समोरच्याला
सल्ला देण्यापेक्षा दोन
पावलं मागं जाणं
गरजेचं असतं कारण
शब्द क्षणांत दूर होतात
पण अनुभव कायमची
शिकवणं देतात...-
कधी कधी सत्य
दृष्टी आड लपलेलं
असतं, जसं आहे
त्यापेक्षा विरुद्ध
दाखवलं जातं....
-