स्वतःला सोडून बाकी साऱ्यांना सांभाळणे
आधी फार आवडायचे पण ....
आवड आहे पण ....
हा 'पण' जिथे येतो ....
दुसऱ्याचा विचार जिथे येतो ....
समजून जा - संसार सांभाळला जात आहे.-
7083777808
सोडायचे पण तूच
तोडायचे पण तूच
आणि मग नंतर -
तक्रार पण करायची तू ....
हे असे कितीदा चालनार ?
मीच स्वतःला कितीदा सावरणार..
आता एकदाचे अंत करू या
माझा मी आणि तुझी तू राहू या .
कितीदा तरी वाटले , तू भेटशील पुन्हा तशीच ..
जशी आधी भेटायची अगदी तशीच .
पण
आता वाटते,
भावनांचा , आठवणींचा अंत करू या
माझा मी तुझी तू राहू या .-
समोरची व्यक्ती जेव्हा, Call/ msg / रिप्लाय....
करायची स्वतःहून बंद होते न,
तेव्हा
समजून जायचे की,
तुमची गरज संपली आहे.
उगाच वाट बघण्यात,
वाद घालण्यात, कारण शोधण्यात,
रागावण्यात, काहीच अर्थ नाही.
कारण -
ती व्यक्ती काही तुमचा राग दूर करायला येणार नसते.
तुम्ही स्वतःहून दूर जावं,
अशीच तिची इच्छा असते.
आणि तिची इच्छा पूर्ण करणे,
एवढेच तर तुम्हाला जमत असते!!!-
"मला तुला गमवायचं नाही",
असे म्हणत मला भेटणारी तू...
आणि -
आता कमवलेलं सारं काही,
गमावणारी तू....
यातली कोणती खोटी अन
कोणती खरी तू.?????-
कोण घाबरलं, कोण सावरलं,
विचारून बघ स्वतःला.
तेव्हापासूनच मी वारा झालोय,
स्पर्शून बघ तुझ्या श्वासाला..-
एक बार इग्नोर किये जाने के बाद
दूसरा मौका नही देना चाहिए...
इग्नोर करने का ।-
जिसको निभाना होता है,
वह हर हाल में निभाता है।
जिसको नही होता उसको
बहाना मिल ही जाता है।-
जळून खाक झालो आहे..
आता...
ना उष्मा,
ना सावली..
ना दुसरे काही.
आता...
फक्त भस्म..-