आपल्या हव ते नाही ना मिळालं
की आपण कायम पळत राहतो, धडपडत असतो ते मिळावं म्हणून....
यश नाही मिळालं म्हणून लोकं सहानुभूती देतात. आपण किती काही सहन करतोय, संघर्ष करतोय, सोसतोय... म्हणून ती आपल्याला धीर देत आपण एकटे नाही आहोत हे सांगतात...
पण शेवटी यश मिळे पर्यंत या भेटणाऱ्या व्यक्ती केवळ मृगजळ....
म्हणून ही मृगजळ ओळखून वास्तव स्वीकारून ध्येय सुनिचित करावं !
-