दोऱ्यात गुंता झाला म्हणून त्या दोऱ्याला दुर्लक्ष करन चुकीचे आहे, कारण त्याच्या एका टोकाला धरुन अलगद तो गुंता सोडवला जाऊ शकतो।
तसच नात्यात गुंता झाला, म्हणून त्या नात्याला दुर्लक्ष करन चुकीचे आहे, कारण त्या गुंत्यात एक टोक राहिलेल असत, ते म्हणजे "समजुतीच टोक" आणि त्या टोकाला धरुन प्रत्येक नात्यातला गुंता सोडवला जाऊ शकतो।
- शुभम
-