आयुष्यात चांगल्या काळासोबत
वाईट काळ सुद्धा गरजेचा असतो कारण,
चांगल्या काळात सोबत असणाऱ्यांचे
मुखवटे हे फक्त वाईट काळात बाजूला होतात...-
Professionally Engineer,
Writer....
काही माणसं आपली असून
"आपली" नसतात
आणि
काही माणसं आपली नसून
"आपली" असतात-
यश साजरं करायला
सारं गाव गोळा होतं..
अपयशात साथीदार फक्त
आई बाप असतात...-
स्वप्नांतल्या महालापेक्षा
वास्तवातील झोपडी कधीही चांगली
कारण तिथे अपेक्षांच्या भिंती पडण्याची भिती
नसते....-
कोणताही प्रवास तेव्हाच सुखकर होतो
जेव्हा रस्ता पूर्णपणे आपल्याला माहित असतो
आयुष्याच हि तसच आहे
हा प्रवास तेव्हाच सुखकर होऊ शकतो
जेव्हा आपला हमसफर आपल्याला
पूर्णपणे माहित असतो-
आयुष्यात कधी काळाच्या गरजेनुसार बदलावं लागतं
तर कधी काळ बदलण्यासाठी बदलावं लागतं-
शंभूराजे तुमच्या तलवारीची धार
करायची शत्रूवर अस्मानी प्रहार
आयुष्यात आलेल्या संकटांना सामोर
जाण्याचे धैर्य देणारे तुम्हीच बुधभूषणकार
शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहू
शिवशंभू जयजयकार...-
शब्द हि तेच आहेत
भावना हि त्याचं आहेत
लिहणारा हि तोच आहे
फरक मात्र इतकाच...
काळाबरोबरच माणसं बदलली...-
शाहिर तुमच्या उनाड मधील कवितातील
प्रत्येक शब्द खरा ठरतोय...
मुकद्दर महाराष्ट्र भर पोहचवण्यासाठी
प्रत्येक शिवाजीलोक दिवस-रात्र एक करतोय...-