Paid Content
-
Pratik Patil (patu), an aspiring poet from Ichalkaranji is ... read more
अनेक लोक स्वप्न पाहतात
काही लोक ते पूर्ण करण्याचा विचार करतात,
खूप कमी लोक ते पूर्ण करण्यासाठी काम करतात,
त्याहीपेक्षा कमी लोक ते काम पूर्ण करतात.-
बोलता बोलता......
बोलल्यामुळ काय काय होतं ते बघा.....
( 🤣 किंवा 😭)
Read in caption-
तुमच्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती
आज चिडली, तर काय झालं?
खूप बोलणारी व्यक्ती, आज अबोल झाली
तर काय झाल?
खूप वर्षांची मैत्री, अचानक आज तुटली
तर काय झालं?
थोडं बदललं
तर काय झाला?
वेळ बदलते
दिवस बदलतात
महिने बदलतात
ऋतू बदलतात
झाड पान बदलतात
वर्ष बदलतात
रस्ते बदलतात
रस्त्यावरची वाहने बदलतात
वाहनांचे मालक बदलतात
शाळा कॉलेज बदलतात
अभ्यासाचे विषय बदलतात
विषयांची पुस्तकं बदलतात
परीक्षा पद्धती बदलतात
परीक्षेतले मार्कही बदलतात
पायातल्या चपला बदलतात
अंगावरचे कपडे बदलतात
मोबाईल फोन अन कार्ड बदलतात
— % &घर बदलतात
घरांचे रंग बदलतात
गावं बदलतात
गावांची नावं बदलतात
नियम बदलतात
शासनाची धोरणं बदलतात
वस्तूंच्या किमती बदलतात
संपूर्ण देशच बदलतो
तरी कोणाला काहीच त्रास होत नाही
पण माणसं बदलली
तर का त्रास होतो?
— % &-
ना स्वर्ग की लालसा दिखाएं
ना नर्क की यातना बताएं
कोई मुझे धर्म समझाएं-
वातंत्र्यापूर्वी होती विषमता
हुकूमशाही मक्तेदारी आणि उपासमारी
नव्हते स्वातंत्र्य समता आणि संविधान भारी
काहींच्याच हाती होती, उत्पन्नाची साधने
श्रमिकांनी मात्र फक्त राब राब राबणे
मिळत नसे त्यांना दाम त्यांच्या हक्काचा ही
रक्ताने भरलेली सावकाराची वही
जातीच्या आधारावर वाटलेली जनता
धर्मावर आधारलेली अन्यायी सत्ता
वर्णभेद लिंग भेद आणि विषमता
तुकडे फक्त देशाचे नव्हती एकता
भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले
आले संविधान चित्र बदललेले सारे
सर्वांना समतेने हक्क मिळाले
कष्टकरी हातही सबळ झाले
नाही सत्ता आता इथे एय्रागैय्राची
सर्वांच्या हाती शक्ती एक मताची
चला करू जागृती संविधानाची-
तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात खूप काही आलय, खूप काही मिळालय,
तू गेलीस म्हणून मला आनंद झालाय.....
Thanks you-