माणसाला कळत्या का , माणसाच्या खऱ्या जाती ,,माझी आई त्याची अम्मा ,दोन्ही जळणाऱ्या वाती .. -
माणसाला कळत्या का , माणसाच्या खऱ्या जाती ,,माझी आई त्याची अम्मा ,दोन्ही जळणाऱ्या वाती ..
-
अख्खा मला तरी तू कळला अजून कोठे ? इतक्या मना अपेक्षा दुसऱ्या कडून कोठे ?इतक्या दिवस तुला मी कसरत करून जपले, ऐ आसवा निघाला डोळ्यांमधून कोठे ?✍️ अनंत राऊत -
अख्खा मला तरी तू कळला अजून कोठे ? इतक्या मना अपेक्षा दुसऱ्या कडून कोठे ?इतक्या दिवस तुला मी कसरत करून जपले, ऐ आसवा निघाला डोळ्यांमधून कोठे ?✍️ अनंत राऊत
पुढे जाऊन मागे येण्यात कुणाला "रस" असतो ,,पण एखादा प्रवास मात्रगर्दीपर्यंत "बस" असतो .. -
पुढे जाऊन मागे येण्यात कुणाला "रस" असतो ,,पण एखादा प्रवास मात्रगर्दीपर्यंत "बस" असतो ..
सांभाळ तू स्वतःला लागेल ओढतानाझाडे मला म्हणाली लाकूड तोडताना.झाडास लागली बघ चिंता तुझ्या उद्याचीघेणार श्वास कुठुनी मजले उभारताना.- करण सोळसे -
सांभाळ तू स्वतःला लागेल ओढतानाझाडे मला म्हणाली लाकूड तोडताना.झाडास लागली बघ चिंता तुझ्या उद्याचीघेणार श्वास कुठुनी मजले उभारताना.- करण सोळसे
असा रोज जातो इथेही बळी ,उमलताच कळते जगाला कळी . -
असा रोज जातो इथेही बळी ,उमलताच कळते जगाला कळी .
ठिणगीत साठलेला , केव्हढा विनाश असतो ,,इतुकिसी वात असते , कितका प्रकाश होतो .. -
ठिणगीत साठलेला , केव्हढा विनाश असतो ,,इतुकिसी वात असते , कितका प्रकाश होतो ..
पिल्लांनाही कळले नाही , आई गेली आली नाही ,,छोटी पिल्ले रडू लागली मोठे म्हटले , आई गेली आहे मेली नाही .. -
पिल्लांनाही कळले नाही , आई गेली आली नाही ,,छोटी पिल्ले रडू लागली मोठे म्हटले , आई गेली आहे मेली नाही ..
खऱ्या मुलीच्या हातात मी हात दिला होता ,नेमकी बघा तिनेच कसा घात केला होता ,मी केलेली चूक माझ्या मित्राने करू नये ,प्रेम शब्दाच्या नावाखाली चुकीचा हात धरू नये ,,दुसऱ्यांना सांगितले तर त्यांनी चेहरे बदलवले ,एका मुलीने माझे सारे मित्र बिघडवले .. -
खऱ्या मुलीच्या हातात मी हात दिला होता ,नेमकी बघा तिनेच कसा घात केला होता ,मी केलेली चूक माझ्या मित्राने करू नये ,प्रेम शब्दाच्या नावाखाली चुकीचा हात धरू नये ,,दुसऱ्यांना सांगितले तर त्यांनी चेहरे बदलवले ,एका मुलीने माझे सारे मित्र बिघडवले ..
तिने थांबवले नसते तर किती छान झाले असते ,माझ्या बहिणीचे सुध्दातिच्या लग्नात मानपान झाले असते....प्रमोद घोरपडे (कांतासुत) -
तिने थांबवले नसते तर किती छान झाले असते ,माझ्या बहिणीचे सुध्दातिच्या लग्नात मानपान झाले असते....प्रमोद घोरपडे (कांतासुत)
झाडूसारखे निर्मळ करून निर्मळ आयुष्य मला मिळाले असते तर.... मी फिरलो असतो इस्त्री केलेल्या कपड्यांवरून,गच्च भरलेल्या पैशांच्या बंडलवरून,मी झाडली असती ती धूळ .... सरकारी टेबलाखालून,कधी मंदिर , कधी लाचार लेखणी आणि कधी माझ्याचआतून..मी पुसली असती ....दगडावरची भावना आणि पेठेतली वासना सुध्दा..✍️ कांतासुत -
झाडूसारखे निर्मळ करून निर्मळ आयुष्य मला मिळाले असते तर.... मी फिरलो असतो इस्त्री केलेल्या कपड्यांवरून,गच्च भरलेल्या पैशांच्या बंडलवरून,मी झाडली असती ती धूळ .... सरकारी टेबलाखालून,कधी मंदिर , कधी लाचार लेखणी आणि कधी माझ्याचआतून..मी पुसली असती ....दगडावरची भावना आणि पेठेतली वासना सुध्दा..✍️ कांतासुत