अकस्मात विरून जातो,
विचार न करता केवळ
तो अविचारी बनून राहतो.
कुडकुडत त्या थंडीत हा
ग्रीष्म बनून नांदतो,
काळोखाच्या भयान रात्री
स्वप्न बनून विसरून जातो.
आठवणींच्या विश्वात रमली
होती ती संध्याकाळ,
सूर्योदय झाला मिटवून
तो काळोख आंधार.
होईल का पुन्हा
ती ओळख पहिली?
होईल का पुन्हा
आयुष्याची निर्णायक खेळी!
-