सतत खोटे बोलणे ,
लोकांना गृहीत धरणे ,
दुसऱ्याला कस्पटासमान समजणे ,
पैशाचा माज दाखविणे
आणि त्या धुंदीत आपलीपरकी विसरणे
याचा शेवट कधीनकधी वाईट होतोच
#Results- निलेश शिन्दे
12 DEC 2018 AT 22:37
सतत खोटे बोलणे ,
लोकांना गृहीत धरणे ,
दुसऱ्याला कस्पटासमान समजणे ,
पैशाचा माज दाखविणे
आणि त्या धुंदीत आपलीपरकी विसरणे
याचा शेवट कधीनकधी वाईट होतोच
#Results- निलेश शिन्दे