12 DEC 2018 AT 22:37

सतत खोटे बोलणे ,
लोकांना गृहीत धरणे ,
दुसऱ्याला कस्पटासमान समजणे ,
पैशाचा माज दाखविणे
आणि त्या धुंदीत आपलीपरकी विसरणे
याचा शेवट कधीनकधी वाईट होतोच

#Results

- निलेश शिन्दे