असं कोणतंही नातं नसतं ज्यात भांडणं होत नाही , आणि ज्या नात्यात रुसनं त्या वेक्तीला मनवणं होत नाही ते नातं कसलं..?
प्रेम जर खरं असेल तर समोरचा वेक्ति त्या वेक्तीची बोलण्याची वाट बघत नाही तो स्वतःच बोलायचं प्रयत्न करत असतो, कारण त्या वेक्तिला त्या वेक्तिशी बोलल्याशिवाय राहणंच होत नाही ...
प्रेम हे अशी भावना आहे जीला अनुभवल्याशियाव कळत नाही..
एकमेकांच्या सुख, दुःखात सोबत असणे तिच्या किंवा त्याच्या वेदनांना आपलं समजणे यालाच प्रेम म्हणतात आणि हे प्रेमात असल्यावर आपोआप होत असते .. कारण हृदयाचं हृदयाशी नातं जोडणारी भावना म्हणजेच प्रेम आहे ...
-