मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे,
उगाच माझी बदनामी करुन,
काहीच भेटणार नाही तुम्हाला.-
माणूस वाईट नसतो.माणसाची परिस्थिती मुळे पैसा
वाईटपणा आणतो. समजून घ्या हेही दिवस निघून जातील...🙏— % &-
आयुष्य खूप लहान आहे.गोड गोड बोला व सर्वांचे मन जपा व मन जिंक्का.धन दौलत कोण कुणाला देत नाही ते धन दौलत ,आज आहे उद्या नाही ,किंवा परवा मिळून जाईल.पण जीवनात मन जिंकलेली ,गोड बोलले ,मन जपलेले,हे वाईट काळात साथ देईल,जेव्हा तुमच्या कडे धन दौलत नसेल...— % &
-
अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते.तरी तो शत्रु बनला. कधी - कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे , प्रसिध्दीमुळे व प्रतिभेमुळे लोक ,तुम्हाला, तुमचे,शत्रु बनतात,बनवतात.
🖋️💯🙏🏻— % &-
जगतगुरू सं.तु.म.म्हणतात.
चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण.
मित्रानों तुमच्या जिवनात जर तुमचा मित्र चांगला आसेल तर तो तुमचे भाग्यही बदलू शकतो.
आणि नशिब ही म्हणून जिवनात चांगले मित्र कमवा...👬🏻🙏— % &-
साधी माणसं आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत…🙏💯😊— % &
-
राजकीय क्षेत्रात एक नाण्याला दोन बाजू आसतात...
एक हार व एक जीत
तुमचे मत काय सांगा...
बोरबर की नाही...😊💯🙏🏻😇— % &-
आपण कसं असावं ... हा आपला निर्णय आहे ... लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाही .💯🙏😇— % &
-