भाऊ म्हणजे कोणतही वाक्य नाहीत ,
पण प्रत्येक वाक्याच्या शेवटी येणार
पूर्णविराम आहेत.❣️❤️-
तुमच ते कमावन काय कामाच
जे तुमच्या आई वडिलांना
आनंद ही नाही देऊ शकत-
प्रेम त्याग आहे, प्रेम राग आहे,
म्हंटल तर सर्वस्व, नाहीतर सार व्यर्थ आहे
प्रेम एक भवना आहे, प्रेम एक साधना आहे,
जपलं तर आपलं आहॆ, नाहीतर जगासारखं परकं आहे,
प्रेम नम्रता आहे, प्रेम प्रार्थना आहे,
न मागता मिळाला तर आशीर्वाद आहे,
मागून मिळाला तर प्रसाद आहे,
अक्षरांनी वाक्य बनलं तर प्रेम कथा आहे,
शब्द आले जुळून तर, प्रेम कविता आहे...!!!
-
स्वभावात कडवटपणा तेव्हाच येतो,
जेव्हा गोड स्वभावामूळे तोटा झालेला असतो.-
'मी' आणि 'आम्ही ' दोन्ही शब्दांनी घर बनत,
फरक इथकाच
मी ने गर्वाच
आणि
आम्ही ने माणसाच ...-
समोरचा आपल्याशी आज जे वागत असतो,
हे काल आपण त्याच्याशी जे वागलो
त्याचा परिणाम असतो..-
गप्पा गोष्टी विनाकारण असू शकतात
पण शांततेला नेहमीच खूप कारण असतात.-
स्त्रिया आयुष्यात तीन गोष्टी कधीच विसरू शकत नाहीत
1 लग्नानंतर कोण तिच्याशी कस वागल.
2 गर्भधारणेदरम्यान तिला मिळालेली वागणूक. 3. गर्भधारणेनंतर तिला मिळालेली वागणूक.-