सगळ्याच मुली म्हणतात शेवटी या मुलांना पाहिजे काय असते ,तर त्यांना त्यांच्या harwork साठी apprise , थोडीशी काळजी,थोडी respect , खूप सारं प्रेम ,जर तुम्ही त्यांच्या साठी इतकं केलं ना ते तुमच्या साठी कितीही ,काहीही करायला तयार होतील
जर एखादा मुलगा तुमच्या वर खूप प्रेम करतोय स्वतचं स्वाभिमान मागे ठेऊन तुमच्या गोष्टींना जास्त महत्व देतोय सगळं काही सोडून तो तुम्हाला अगोदर ठेवतोय अश्या मुलांना गमावताना विचार करा सगळी मुलं सारखी नसतात ..
जर एखादा तुमच्या वर खूप प्रेम करतोय स्वतचं स्वाभिमान मागे ठेऊन तुमच्या गोष्टींना जास्त महत्व देतोय सगळं काही सोडून तो तुम्हाला अगोदर ठेवतोय अश्या मुलांना गमावताना विचार करा सगळी मुलं सारखी नसतात ..