🇮🇳 स्वतंत्रता दिवस की शुभकामनाए 🇮🇳
आज़ादी सिर्फ़ एक शब्द नहीं,
ये हमारे पूर्वजों के खून, आँसू और बलिदानों की कहानी है।
उन्होंने हमें गुलामी की जंजीरों से आज़ाद कराया,
ताकि हम खुले आसमान में साँस ले सकें,
ताकि हमारी पहचान “गुलाम” नहीं, बल्कि “भारतीय” हो।
लेकिन, क्या हम सच में आज़ाद हैं?
जब रिश्वत के बिना काम नहीं होता,
जब गरीब का हक़ अमीर की जेब में चला जाता है,
जब ईमानदारी मज़ाक बन जाती है,
और सच बोलने वाले को दबा दिया जाता है…
तो ये भ्रष्टाचार हमें फिर से उसी गुलामी में धकेल रहा है —
बस इस बार जंजीरें अदृश्य हैं।
आओ इस स्वतंत्रता दिवस पर,
हम सिर्फ़ तिरंगा न फहराएँ,
बल्कि अपने भीतर के भ्रष्टाचार को भी मिटाएँ,
क्योंकि असली आज़ादी तब होगी
जब हर नागरिक ईमानदार होगा,
और हर नेता देश के लिए जवाबदेह होगा।
“मेरा भारत, भ्रष्टाचार-मुक्त भारत — जय हिन्द!”
Dr.Amol H Aglawe😇🙏🏻-
अलगद तुझ्या आठवणीत
आठवणीच्या त्या डोहात
पुन्हा एकदा त्या क्षणांत
दिसते मजला ,“ती” आजही
जी आहे,
फक्त माझ्या मनात।
अरबीच्या त्या समुद्रात
वाळूच्या त्या किनाऱ्यात
कोकणच्या त्या सागरात
हरवून गेलेली तीच“ती”
जी आहे,
फक्त माझ्या मनात।
न सांगता,न बोलता,
झुरलो कितिदा मनात
राहिली ती अनामिक हुरहूर
फक्त माझ्या स्वप्नात,
आणि
खंत आजही,
फक्त माझ्या जीवनात।
अखेर अपूर्णत्वाला पूर्णत्वाची ओढ,
आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची ती जोड,
चमत्कार जणू ज्ञानाच्या देवळात,
दिसली पुन्हा स्नेहमिलनात ,
स्वप्नपरी “ती” पुन्हा सहवासात,
घेऊनी सुंदर क्षण आयुष्यात,
आता “ती”
फक्त माझ्या जीवनात।
जणू काही मृगजळच माझ्या नजरेत
दिसेनाशी झाली पुन्हा क्षणात,
हरवली पुन्हा एकदा स्वप्नांच्या जगात,
उरली फक्त आठवण कणाकणात,
आणि
ती आजही,
पुन्हा एकदा,
फक्त माझ्या मनात,
फक्त माझ्या मनात।-
While Living life,
The Moment We Lose Our “Ease”,
We Invite A condition Called "Disease".-
समजा रोज येण्याजाण्याच्या वाटेवर एक दगड आहे आणि त्याच त्याच दगडावर आपण रोज रोज ठोकर खात असू तर मूर्ख कोण,दगड की आपण?नक्कीच आपण!
बरं आपल्याला इजा होतेय यामुळे दगडाला काही फरक पडत नसेल तर
मग आपण नेमक काय केलं म्हणजे आपला त्रास कमी होईल,अर्थातच मार्ग बदलण्यात शहाणपण!
असाच काही मूर्खपणा आपण दैनंदिन जीवनात पण करत असतो,फक्त दगडाच्या जागी एखादी व्यक्ती,प्रसंग,परिस्थिती किंवा अडचण असते आणि आपण त्याच त्याच दगडावर ठोकर देऊन स्वतःला त्रास करून घेत असतो आणि दगडाला काही फरक सुद्धा पडत नसतो.
त्यामुळे दगड रुपी अशा अडचणींना ठोकर मारत स्वतःला त्रास करून घ्यायचा की दगड चुकवून पुढे निघायचं हे ज्याला कळलं तोच खरा सुखी समाधानी मनुष्य.-
समजा रोज येण्याजाण्याच्या वाटेवर एक दगड आहे आणि त्याच त्याच दगडावर आपण रोज रोज ठोकर खात असू तर मूर्ख कोण,दगड की आपण?नक्कीच आपण!
बरं आपल्याला इजा होतेय यामुळे दगडाला काही फरक पडत नसेल तर
मग आपण नेमक काय केलं म्हणजे आपला त्रास कमी होईल,अर्थातच मार्ग बदलण्यात शहाणपण आहे!
असाच काही मूर्खपणा आपण दैनंदिन जीवनात पण करत असतो,फक्त दगडाच्या जागी एखादी व्यक्ती,प्रसंग,परिस्थिती किंवा अडचण असते आणि आपण त्याच त्याच दगडावर ठोकर देऊन स्वतःला त्रास करून घेत असतो आणि दगडाला काही फरक पण पडत नसतो.
त्यामुळे दगड रुपी अशा अडचणींना ठोकर मारत स्वतःला त्रास करून घ्यायचा की दगड चुकवून पुढे निघायचं हे जर आपल्याला वेळेत कळलं तर आपल्यासारखा आनंदी मनुष्य शोधून सापडणार नाही!-
नातं कुठलही असो,
टिकवायचं असेल तर साधा सोपा फॉर्म्युला म्हणजे
"समोरचा खुश त्यात आपण खुश"-
नवरात्री निमित्त नारीशक्ती साठी समर्पित...
सर्वांना हक्काची सुट्टी मिळतेच नेहमी, कामदारांना शुक्रवार आणि शाळकर्यांना रविवार .परंतु पूर्वीच्या काळात आणि आत्ता देखील गृहिनिंसाठी आरामाची सुट्टी देणारा असा कोणता दिवस ठरलेला नाही,तब्बेत ठीक असो वा नसो त्यांना सतत रोज रोज तीच तीच कामं करावी लागतातच. त्यात आराम अशक्य!!
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कामं फार असायची त्यामुळे पूर्वी मासिक पाळीचा त्रास होत असताना त्या स्त्रीला आराम मिळावा म्हणून घरातील कामांपासून आणि देव पुजेपासून दूर ठेवलं जायचं, एवढं सोपं कारण आहे देवपूजा न करण्याचं. गोळी घेतल्याने शरीरात होणारे बदल आणि त्याचे विपरीत परिणाम फार त्रासदायक ठरू शकतात.
बरं गोळी खाऊन पाळी मागे पुढे करणं म्हणजे देवाला वेड्यात काढण्या सारखं झालंय. देव समजला तर देवाने बनवलेल्या गोष्टींचा सन्मान करणं देखील जमलं पाहिजे.-
हा माना की होंगी कुछ गलतिया हमारी भी,
पर दिल के बुरे ना थे हम...
जबजब कुछ मांगा है खुदा से खुद के लिये,
वो दुवा हो तुम....
दिखते तो नही थे हम तुम्हे कभी,
पर साथ हमेशा खडे थे हम...
बस इतनिसी ख्वाहिष खुदा से,
सलामत रहे खुशिया हर तरहसे,
फुल खीले खुशियोंके सदा तुम्हारे आंगण मे,
चाहे कल रहे या ना रहे हम....!-
Don’t try to be a SuperHuman,
Because Being Human itself is Super.-
सूर्याचं उगवनं आणि मावळनं जस “विलोभनिय” वाटतं तसचं आयुष्याचसुद्धा असावं.
आयुष्य मनासारखं जगता आलं नाही तरी चालेल,पण शेवट मात्र “विलोभनिय” करता आला पाहिजे।-