मी तर नेहमीच दुःखी होतो आणि आहे,
कोसळेला सागर कधी उभा राहिला मला नाहीच आठवत,
असो......
माझा शाई पेन माझा शुभ्र पांढरा शर्ट खराब करायचं,
तरीही मला त्याच्याकडून काहीही तक्रार नव्हती,
कित्येक लिखाण, कित्येक शर्ट खराब केलेत,
त्याच्याकडून मला तक्रार नाही,
नाहीच राग🤗🥰
तुझ्याकडुन कसली तक्रार, कसला राग?
काय हक्क तुझ्यावर रागवण्याचं?
असो तुझ्या विश्वास सुख शोधणारा हा सागर आहे,
सुखात, आनदातात नसेल मी कधीच....
पण तुझ्या अडचणीत, दुःखात असेल अर्ध्या रात्री देखील....
तु ओळखतेस मला कणाकानातून 🤗
तुझ विश्व तू निवड, जग, विद्रोह कर....
शेवटी थकलीस तर मी आहे ना🥰
जिवंत आहे अजून मी❤️-
रचलेल्या सरणापलीकडचा आहे"
@dear_comrade
रिमझिम पावसात,
आसमंत गर्दगर्दीश झाडीत,
खडकाळ माळरानावर,
मोरांचा म्यूॅंहू... म्यूॅंहू आवाज,
गार वाऱ्याच्या झुळकेत,
एक गोड नदी आणि एक अथांग सागर,
खडकाळ माळरानात बसून कविता वाचाव्यात म्हंजे सुख❤️❤️-
लग्नानंतर नवरा एका वर्षाने बिघडला ..... वडाला बांधलेला धागा उलट्या दिशेने फिरवल्यावर सात जन्मातून 6 जन्म कमी होईल का?🤭
-
सोडून दिलय मी आता...
शोध आणि वेध घेणं पावलांचा,
जरा माझ्यापासून दुर भिरकावून दिलेल्या शब्दांना शोधतोय नव्याने,
शब्द मनातून नाहीसे झालेत,
म्हणून शब्दांची आणि मनाची सांगड घालतो जरा,
शब्दांना गोंजरून आपलस करावं म्हणतो जरा,
शब्दांनी मनातील उफाळलेल्या भावनांना मुक्त करावं जरा,
शब्दच तर आहेत माझ्या सोबती चिरकाळ सुखात, दुःखात, विचारांत, विद्रोहात, तत्वज्ञानात, कवितेत😊
नव्याने जगू पाहतोय मी शब्दांना सोबती घेऊन...-
फडणवीस - शिंदे सरकारने परराज्यात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या तेली , माळी , कुणबी व इतर ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली...
#शिक्षणावर हल्ला चढवला म्हणजे येणारी पिढी वैचारीक तयार न होता, अंधभक्त तयार होतात.-
प्रवासात भेटणारी माणस,
शिव, फुले, शाहु आणि बुद्धांच्या,
विचारसरणीचे वाहक असल्यास,
जीवनाचा प्रवास हा सुंदरच नाही तर,
जग बदलण्याचा, परिवर्तनाचा प्रवास ठरतो..
@Ambedkarism-
हेतुपुरस्पर तिरंग्यातील अशोकचक्र वगळून झेंडा लावने, फडकवने म्हणजे तो "देशद्रोहच"
-