बे-हिस हो चली है जिंदगी
अब किसी बात पे बदन पर रोंगटे नहीं आते,
अब आँसू भी सुख से गए हैं,
दर्द में भी वो भरकर नहीं आते।
नींदों का आना जाना लगा रहता हर रात
गिलों शिकवों का हिसाब नहीं,
खुदसेही हैं सारे वो तो,
किसी और की मुझे जरूरत नहीं।
आदतन हो चुकी हैं,
दर्द बेहिसाब सीने में कैद होने की,
मुस्कुराता चेहरा लेकर चल रहें हैं रास्ते
शिकायत क्या ही करे जिंदगी जीने की..??-
कुछ कतरन खून भी बह जाता हैं कभी,
गहरे कहीं दिल में हमने छुपाए गम हैं...
भर आता है और छलक जाता है कभी,
हर बूंद आँसू का हमने पी रखा है...
गहरे सन्नाटों से भरी कटती हैं रातें कई,
दिन भर का मुस्कुराता चेहरा मुरझा सा जाता है...
बीतता वक्त हर पल चुभन सी देता हैं यूँ,
तन्हाई का एहसास सीने में जगाकर जाता है...-
फरवरी प्यार का महीना...
आ गया भाई आ गया...फरवरी प्यार का महीना...
आप अपने प्यार का इजहार करेंगे, अपने आशिक को तोहफे देंगे, जिंदगी भर का साथ और सारी जिम्मेदारियां निभाने के वादें किए जायेंगे...
मुबारक हो... आप जिंदगी जी रहे हो...
पर जिनकी ये कहानी नहीं, मुस्कुराओ... आप भी जिंदगी जी रहे हो...
आपका वक्त किसी के msg के इंतजार में नहीं बितता, उनको मनाने के जगह आप आपकी छोटी छोटी जीत का जश्न मना रहे हैं, कभी दिल सवाल भी कर देता है की "बिखरने का मुझको शौक है बड़ा, समेटेगा मुझको यह बता जरा...?"
पर कोई समेटे इस बात का इंतजार क्यों??
याद रखना, रंगोली के रंग हमेशा बिखरे हुए ही अच्छे हैं...-
बोलणे
थकून बोलते अन् बोलून थकले आहे,
म्हणून मी आताशा बोलणे टाकले आहे...
खुपले, बोचले, टोचले तरीही बोलणे सोडले आहे,
आवडले, पटले, रुचले तरीही मौन धरले आहे...
आपले बोलणे प्रत्येकाला कळतेच असे नाही,
ज्याला कळते त्याला वळतेच असे नाही...
आपल्या जखमा असतात खोल,
त्याला ओल्या करतात आपलेच बोल,
जखमेवर बसलेली खपली ओरबाडतात,
म्हणूनच मी आता बोलणे सोडले आहे...-
शब्द फुटण्याच्या आधी
कितीतरी कढ लोटले आहेत माघारी
हुंदक्यांचे, उसास्यांचे,
डोळ्यांपर्यंत आलेल्या पाण्याचे...
शांततेला उराशी कवटाळून,
संयमाच्या मागे लपून,
जिवाच्या आकांताने ओरडून
मनातल्या मनात...
आज शब्द फुटला ओठांवर,
आणि सगळे फिरले, वळले, खिळले
आणि त्यानाही कळले....
अरे हिला बोलता येते की...
अरेच्चा!! हिला खरंच बोलता येते...-
जैसा तुम सोचते हो,वैसा कुछ नहीं होता हैं,
पा लेता है इन्सान बहुत कुछऔर बहुत कुछ वो खोता हैं।
हमदम जो लगे थे कभी,अब कोई भी साथ नहीं,
सोचा था जो साथ देंगे हमेशा, उनका हाथ में हाथ नहीं।
बसाए थे जो ख्वाबों के नगर,आज वो आबाद नहीं,
साँस ले रहे जो बिनदीक्कत अब,ठीक हैं हम बरबाद सही।
सोच सोच के क्या सोचोगे,जितना तय है उतनाही पाओगे,
प्यार,यार,इज्जत,सुकून सब, जबरदस्ती कहाँ से लाओगे?-
अक्सर आशिकी बदनाम हैं धोखा करनेवालों से
हमने तो यारों से फरेब खाए हैं,
ज़ख्म गहरे हैं इतने की दर्द सहा नहीं जाता,
पर नाम लेकर बेज्जती करें ऐसी हमारी अदा नहीं हैं।-
राम श्वास।राम आस।
राम ध्यास।असो जीवनी।।१।।
राम रंग।राम अंग।
राम संग।असो जीवनी।।२।।
राम प्राण।राम त्राण।
राम ध्यान।असो जीवनी।।३।।
राम शक्ती।राम तृप्ती।
राम भक्ती।असो जीवनी।।४।।
राम तत्व।राम सत्व।
राम राज्य।असो जीवनी।।५।।— % &-
तिला पाहिली 'लता' म्हणून,
तिला पाहिली 'किरण' म्हणून,
तिला पाहिली 'कल्पना' आणि 'सुनिता' म्हणून...
जिद्द तिची पाहिली, यश तिचे पाहिले,
तरीही तिला रोखण्याचे काय कारण राहिले??
आकाश ठेंगणे जिथे तिला,तिथे अडथळे कशाला?
जग जिंकण्याची स्वप्ने राहू दे की तिच्या उशाला...
उंच उडाले तरी घरटे सुटत नाही घारीचे
तसेच काहीसे होईल येथल्या नारीचे...
जग जिंकले तरी 'ती' जमिनीशी जुळलेली असेल,
साथ दिली सर्वांनी तर 'ती' जगाला कळलेली असेल...
फारसे काही नाही,'तू कर' म्हणलं,पुरे तितके
लढत-झगडत जे मिळेल ते यश असेल न मोजण्याइतके...— % &-
आज शिवजयंती...
काहीतरी लिही,किती जणांनी सुचवलं...
माझं शिवाजी महाराजांच वेड आणि कविता करायचंही माहिती आहे त्यांना...
म्हणलं काय लिहावं...?
रामदासांनी 'निश्चयाचा महामेरू' म्हणलं...
सावरकरांनी अगदी आरती लिहिली...
यांनी ते लिहिलं, त्यांनी ते लिहिलं...
माझ्यासारख्या नवख्यासाठी काय उरलं...???
जेवढे आहेत तितके शब्द तोकडे पडतात तिथे,
'शिवाजी, शिवाजी' शब्द गुंजतो जिथे...
देव म्हणावे तर दु:खही भोगतो,
मानव म्हणावे तर अफझल्याचा कोथळा काढतो...
किती आणि कुठल्या शब्दांत बांधावे?
इतके करावे फक्त... थोडे बळ मागावे...
बळ इतके सत्य बोलताना जीभ कचरू नये,
जग जिंकले तर माणूसपण विसरू नये...— % &-