त्याने मिठीत नाही घेतलं असतं तरी चाललं असतं
त्याने हातात हात दिला नसता तरी चाललं असतं
मला फक्त त्याच्या सोबत हसत हसत , ऊन पाऊस झेलत आयुष्याच्या अवघड वाटेवर चालायचं होतं....
चालता चालता दोघांच्या सावल्या एकमेकांना भिडल्या होत्या हेच पुरेसं होतं...❤️
-
पराळाची लगबग अभ्यंगस्नानाचा आनंद
दिव्यांची वात फटाका्यांची माळ
कंदीलचा प्रकाश, घरात लक्ष्मी चा वास
शिवकालीन किल्ल्याची प्रकृती
रंगबिरंग्या रांगोळ्यांची आकृती
दीपावलीत केला जाणारा तुलसी विवाह
दीपावली म्हणजे निव्वळ आनंदाचा प्रवाह...
-
देवालाही नमवणारी
नरकालाही स्वर्ग बनवणारी
आज्ञानाला ज्ञानी बनवणारी स्त्री
जी असंख्य वेदना सोसून मुलांना जन्म देते
जी स्वतःचे संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी वेचते
संकटांना ही लाज वाटावी अशी तिची सहनशीलता
प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा तिचा शक्तीचा !
जिच्या रोमा रोमात असते प्रेम, वात्सल्य, ममता पण तितकीच कणखरता
तिचामुळेच टिकून राहते देशाची अस्मिता
स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाही समाजासमोर
तरी पण का समजले जाते स्त्री ला कमजोर?
का येत नाही सगळ्यांच्या मनात तिला सन्मान देण्याचा विचार?
का होतात पुन्हा पुन्हा स्त्रियांवर अत्याचार?
-
Which colours my sky
Which takes my hopes high...
You are that colour
Which suits my nature
Because of you life is like an adventure
You are that colour
Which fills my life with numerous shades
But you're the colour which never fades
No matter my life is how dark or light
You're the reason why I always smile...😊-
जन्म देऊनी पोटी हिंदुत्वाच्या अंगाराला
महाराष्ट्राच्या भूमीत सोन्याचा नांगर फिरवला
रचिली ज्यांनी हिंदवी स्वराज्याची गौरवशाली गाथा
परकीय सत्तांनीही ज्यांचा पुढे टेकला माथा
ज्यांच्या मनात होती मराठी मुलखात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याची इच्छाशक्ती
ज्यांच्या दूरदृष्टीमुळेच शिवराय झाले छत्रपती
ज्यांनी रयते चा मनात निर्माण केली स्वराज्याची अस्मिता
अशी मुलखा वेगळी आई होती स्वराज्य जननी जिजामाता 🙏
-
और मोहोब्बत इन्सान पिच्छा नहीं छोडती
बेशक इश्क का स्वाद लेने पर जुबान पे दर्द छाले पड जाते हैं
फिर भी न जाने क्यूँ सब इस आग के दारिया में सब डूबना चाहते हैं
बस एक दिल हीं है जिसमे प्यार बेइंतेहा बहता रहता हैं
ये इश्क और मोहोब्बत भी अजीब हैं
जिसे पाया नही हैं उसे खोना भी नही चाहते हैं....
-Bharati परब-
31st साजरा करण्याचा विचार मनात आला,
आणि माणूस नशेचा आहारी गेला
बार आणि पब ने तर पूर्ती वाट लावलीये
तिथला धांगड-धिंगाणा काही संपतच नाहीये
New year सेलेब्रेशन चा नादात तरुण पिढी
पाश्चात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकली
मनातल्या मनात वाटतेय एकच भीती
कशी टिकणार आपली संस्कृती?
एरवी गणपतीतला ढोल ताशा आणि दिवाळीतले फटाके प्रदूषणास कारणीभूत ठरतात
New year चा वेळी या विषयांवर बोलायला कोणीच तयार नसतात, तेव्हा मात्र सगळे गप्प बसतात
एक काळ होता जेव्हा भारतीय संस्कृतीचा डंका सर्वदूर पसरलेला होता
पण आता इथल्याच लोकांचा मनात संस्कृती विषयी निर्माण झालीये विषमता
पूर्वजांनी जपलेला संस्कृतीचा अमूल्य ठेवा
पण आता वाटत नाही लोकांना संस्कृतीचा हेवा
भारतीय संस्कृतीची होत चाललीये पायमल्ली
आता गरज आहे आपली संस्कृती जोपासण्याची
म्हणून राहून राहून वाटतेय एकच भीती
कशी टिकणार आपली संस्कृती?-
भागने के इस दौर में,मैं रुकना चाहता हूँ
सन्नाटे के इस शोर में, मैं अपनी अंदर की आवाज सुनना चाहता हूँ
मोहब्बत तो निगाहे करती हैं और दिल को तडपना पडता हैं
कमबख़्त दिल धडकता कम हैं तडपता ज्यादा हैं
जो कुछ भी था वह सब खो चुका हूँ
भागने के इस दौर में, मैं रुकना चाहता हूँ
-
गावाकडच्या आठवणी आठविता मनी
एकच वाटत राहते.. कधी पोहोचेन कोकणातल्या घरी..
जसा सूर्य उगवताच पहाटे आकाशी
सडा सोन्याचा शिंपिती तिथल्या दारी
गावात असे तांबडी-लाल माती
नि हिरवी गार भातांची शेतं
शेणाने सारवलेलं अंगण आणि
कौलारू घरांनी साकारलेली छतं
संध्याकाळचा सूर्य जसा मावळे समुद्रकिनारी
शिवरातले पीक डोलू लागते वाऱ्यावरी
कष्टाळू शेतकरी निघतो जायला घरी
पक्ष्यांचे थवे जाती घरट्यापाशी
जगाचा पाठीवर कुठे ही गेलो तरी रमत नाही मन
मग विचार केला की आठवतात गावात घावललेले क्षण..
-
जिंदगी में सिर्फ सपने ही नाही देखे,
मंजिले भी तय कर रखी हैं
उन्हे पाने के लिए मेहनत तो कर ही रहे हैं
पर ऐसा लगता है की,
मंजिलो तक पहुचने के रास्ते थोडेसे खफा हैं हमसे
शायद उनको भी पता हैं,
की अगर "हम जीत गए तो किसीको जितने नाही देंगे"✌️-