अचूक काढता आली पाहिजे,
एक जरी टिपका इकडे तिकडे झाला
तर
वाक्य बिघडतं आणि त्याचा अर्थ ही.-
Archana Pardeshi
(Archana pardeshi)
504 Followers · 1.1k Following
Joined 1 August 2019
9 APR AT 7:21
9 APR AT 7:17
त्या कधी,कुठून, केव्हा, कशा येतील हे सांगता येत नाही.
फक्त माणसाला त्यांच्याशी निभावता यायला हवं.-
3 MAR AT 7:20
तुम्हाला एखाद्या गोष्टीची फळ मिळो अथवां न मिळो मात्र धडपड संपू द्यायची नाही कारण ज्या दिवशी धडपड संपली त्या दिवशी तुम्ही थांबता आणि तुमचा यशाचा प्रवासही थांबतो.
-
20 DEC 2024 AT 8:10
It is seen with the eyes but there is no guarantee that it will be received or not.
-
15 DEC 2024 AT 10:06
आयुष्य हे ट्रेडमिल प्रमाणे आहे.
थोडं जरी लक्ष विचलित झालं
तर
अपघात हा घडलाच म्हणून समजावा.
आयुष्य असो की ट्रेडमिल समतोल साधता आला पाहिजे.-