कुणीतरीआपल्या जीवनात,
एक असतोच..
ज्याला आपण नेहमी बरोबर आहोत.,
असा भास होतो...
आणि,
कुणीतरी आपल्या जीवनात, असाही एक असतोच....
ज्याला आपण नेहमीच चुकीचे वाटतो,
पण तो त्याचा अनुभवहीन भ्रम असू शकतो ...
म्हणून,
आपण मात्र दोन्हीही भ्रम आणि भास आहेत..
हें लक्षात ठेवून आपल्यालाही "शहाणपण" येण्यागोदर असे भ्रम, भास होत होते,
हें लक्षात घेऊन आपण सुधारलो,
तोही सुधारेल असा विचार करून त्याचा विचार सोडून द्यावा......
-