𝙎𝙃𝙐𝘽𝙃𝘼𝙈 𝙆𝙎𝙃𝙄𝙍𝙎𝘼𝙂𝘼𝙍   (Shubham Kshirsagar)
1.3k Followers · 598 Following

read more
Joined 28 March 2020


read more
Joined 28 March 2020

Friends,
Hoping that you all are having a good time around. Just wanted to confess something important regarding my presence on this excellent writing platform. Over the last 8 months I've been enjoying writing, passing on my experiences and observations through quotes. All in all, it was a life-changing experience wherin my writing skills improved, learned many things from fellow writers, communication got better, got plenty of good friends, etc. Frankly speaking, when it comes to career, turning dreams into reality and goal chasing, many things should be left behind. I've finally decided to stop writing against my will and take a big break from 20th December onwards to be honest. Yes, it'll continue on paper! Don't know when it'll be possible to make a come back and resume my writing (digitally). I wish you all the very best and May God bless you with plethora of happiness, success and good health! Always keep smiling! Life keeps on examining us, so we've to be ready for it always. Keep writing, keep inspiring! Jai Hind.

-



जिस प्रकार से कैरम के खेल में,
लाल गोंटी को हासिल करने के
लिए एक और गोंटी की जरूरत
पड़ती है, बिल्कुल उसी तरह हमें
कामयाबी पाने के खातिर, कठोर
मेहनत की आवश्यकता पड़ती है ।
जिस प्रकार से शतरंज के खेल में
राजा को बचाने के लिए, पूरी की
पूरी सेना को अपना योगदान देना
पड़ता है, ठीक बिल्कुल उसी तरह
से सफलता हासिल करने के लिए,
हमें संपूर्ण समर्पण देना पड़ता है ।

-



खेती-बाड़ी में अच्छी फसल उगाने के लिए
हर समय, जुटाया करता है अपना ईमान ।
दिनभर काम करकर, अनाज को हर तरफ
पहुँचाने में लगा देता है वह अपनी जान ।
पाँव के छालों का ज्यादा न सोचते हुए वह
लोगों के प्याले भरने में, मानता समाधान ।
कर्ज चुकाने के लिए तो कभी-कभी गिरवी
रखना पड़ता है, अपना बहुमूल्य मकान ।
अन्न को बाजार में उचित भाव न मिले तो,
फिर लगता है बहुत बेबस और परेशान ।
अपने निर्वाह की चिंता छोड़कर दुनिया के
निर्वाह में निस्वार्थ भाव से देता योगदान ।
तड़पती धूप तथा कड़कती बिजली में भी,
रुकने का नाम नहीं लेता हमारा किसान ।
दुनिया का महत्त्वपूर्ण घटक, अन्नदाता ही
असल में है देश की आन, बान और शान ‌।

-



आपलं आयुष्य थोडं लहान आहे!
प्रत्येक क्षणाचा संपूर्णतः आस्वाद
घेत जगण्यातच खरी शान आहे!
नकारात्मक विचार बाजूला ठेवून,
हसत-खेळत जगणं म्हणजे खरंच
समजदारीचं अप्रतिम काम आहे!
अथक परिश्रमाच्या जोरावर ज्याने
साकारले आपल्या स्वप्नातील एक
विश्व, तोच तर खरा विद्वान आहे!
माणुसकीचं दर्शन ज्याने घडविले,
समाजात तीच व्यक्ती महान आहे!
वाईट वळणावरती जो जात नाही,
त्यालाच परिस्थितीची जाण आहे!
प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ठामपणे
उभं राहत आगेकूच कायम ठेवणं
म्हणजे मग दुरावलेला ताण आहे!
लाभलेल्या यशात आनंदी असणे,
याच्यातच तर खरं समाधान आहे!

-



प्रत्येकाचा सुखदुःखाचा खेळ म्हणजे
खऱ्याअर्थाने असतं हे दैनंदिन जीवन!
काही मोजक्या गोष्टींचा जास्त विचार
करून विचलित होऊन जातं मग मन!
शांत मनाने, संयमी वृत्तीने जर विचार
केला, तर मग नक्की होईल परिवर्तन!
सकारात्मकता नेहमीच जर मनामध्ये
बाळगली, तर मग नाही येत अडचण!
आनंदी जीवनशैलीकरिता, नकारात्मक
विचारांचं चुटकीसरशी करावं विसर्जन!
फक्त सुंदर सुविचारांचं वाचन न करता,
त्याची प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी
करण्याचं करायलाच हवं मग समर्थन!

-



the excitement we experience is probably hard to describe in words! We just feel like celebrating, cherishing and enjoying those beautiful moments! Good things are very much important in our day-to-day life, as they play a huge role in maintaining a positive mindset to be honest, which is better in the long run!


the feeling of sadness we experience should not stay for a longer period of time is the thing which we think should go sooner! To come out of it, staying calm and maintaining a positive attitude are the things which the situation demands. Bad things are indivisible part of life, which teaches us a lot so that we can be stronger than ever!

-



महत्त्व खूप वाढत चालले आहे सौर ऊर्जेचे,
ग्रामीण जीवन होत आहे खूप उच्च दर्जाचे.
जलदगतीने ठोस उपाययोजना राबवताना,
नक्कीच होईल संरक्षण आपल्या निसर्गाचे!
तसेच जागोजागी सौर ऊर्जेचा वापर करत,
ध्येय आहे पृथ्वीतलावर प्रदूषण नियंत्रणाचे.
आधुनिक तंत्रज्ञानाला आत्मसात करीतच,
सौर यंत्रणेनेच भरपूर होईल संवर्धन विजेचे.
जीवनमान उंचावत जात आहे नागरिकांचे,
वेगाने स्वप्न सत्यात उतरत आहे विकासाचे!

-



एक होता आमचा खास महाविद्यालयाचा कट्टा,
जिथे सर्वच मित्रमंडळी करायची मनमुराद थट्टा!
घेतली मग एखादी सुट्टी, तर मात्र मस्त वाटायचं,
परिक्षा तोंडावर आल्यावरती रात्रंदिवस झटायचं‌!
जायचं आठवड्याच्या शेवटी एक सुंदर ठिकाणी.
गेले आता सोनेरी दिवस, उरल्या फक्त आठवणी!
शेवटच्याच बाकावर बसून शांतपणे डबा खायचं,
आले वर्गात शिक्षक तर लगेच जागेवर पळायचं!
सहलीला विविध छायाचित्रे काढून ते साठवायचे.
आणि मग सहल संपन्न होऊन घरी परतल्यानंतर,
मात्र लगेचच सामाजिक माध्यमांवरती पाठवायचे!
वार्षिक कार्यक्रमात होता थोडा सहभागाचा नाद,
सादरकर्त्यांनी आपापल्याल्या कला सादर करीत,
घेतला प्रेक्षकांच्या टाळ्या व कौतुकाचा आस्वाद!
निरोप समारंभात सर्व मुलं-मुली अतिशय रडली,
पण साथ सदैव राहील अशाच विचारात पडली!

-


Fetching 𝙎𝙃𝙐𝘽𝙃𝘼𝙈 𝙆𝙎𝙃𝙄𝙍𝙎𝘼𝙂𝘼𝙍 Quotes