कधी झुळुक येते स्पर्शुनी जाते अनामिक वाऱ्यापरी विसरून जाते मन दुःख सारे स्वभाव वेगळा दर्पणापरी अध्यात्माने माखलेला अन् अंधश्रद्धेचा राग तया कोष उसवत पाखरू होतो जगण्याचा शोधतो रंग नवा
असा मित्र हृदयी निळी निळाई पसरवत जातो डोह मनाचा खोल जरी भरता तो ही उरत राहतो पहाटे शशी सर्वकाळ चंदू सोबती असता तमा नसावी साधक तू संगीताचा तू साधनेचा वारकरी
लेखणी हाती बीज पेरते राष्ट्रप्रेम पसरवते दाही दिशा निष्ठा मनी प्रत्येका प्रती उमटते प्रतिकृती सावलीतही ज्ञानाचा लगाम हाती त्यातून बरसती संस्कार मोती चिंतन मनन सूत्र तयाचे अबादित राहते विवेक बुध्दी
पाण्याच्या एका थेंबाचे बारीक थेंब होतात तेच थेंब झेलताना मनात तरंग उठतात पाणी जीवन आहे, अन् ह्रदयात प्राण आहे ह्रदय तुटल्यावर सांगा, परत घांव का घालतात🙄
जर प्रत्येकाला आयुष्यात तुकोबा होता आलं तर किती भारी ना. संसार आणि अध्यात्मात गुंतलेल्या व्यक्ती एका ठिकाणी स्थिर तर एका ठिकाणी आभासी भासतो.दोघांचा ताळमेळ घडून जगणं तसं फक्त तुकोबाला जमलं. खऱ्या अर्थाने तुकोबाने भक्ती आणि कर्म शिकवले.फळ काय याची तमा नाही. परंतु सर्वस्व देताना कर्तव्याचा हात काही सोडला नाही. सामान्य माणूस हेच आयुष्य जगत असतो परंतु उद्भवणारे प्रश्न आणि होणारा तणाव, आपल्यातील तुका पर्यंत पोहोचण्या आधी मुका होऊन जातो आणि कदाचित त्यामुळेच सर्व काही निरुत्तरीत राहत असावं असं मला वाटते.
बेजुबान होते है शब्द जब दिल कूछ कुछ केहता है सुन्ने वाले सूने या ना सुने अपना दिल सच कहता है विश्वास है हमारा हम पर और कलम पर दुनिया लाख नजरअंदाज करे एक दिन उनको भी नजर आयेंगे
आरजू को तराजू में तोलने का वक्त क्यों आता है ? रोते आंसु को, बहाने का मौका क्यों मिलता है ? हंसी गुम होती है, तो क्या देख नहीं पाते आप फिर भी समझने में इतना समय क्यो लगता है
दिन आये, रातें आये महिने और नया साल आया आशा करते है इस साल , अपना भी वक्त अयेगा अधुरे सपने साकार करने, पुनः नई कोशिश करते है एक उम्मिद और हजारो प्रयासो के साथ नये वर्ष का स्वागत करते है