आयुष्यात खरंच अशी लोकं मी सोबत जोडण्याचा नेहेमी प्रयत्न करतो ज्यांना माझी खरी गरज आणि किंमत वाटते, 'एक व्यक्ति' म्हणून.. माझ्याकड़े किती भौतिक सुखसोई आहेत; नाहीत याचा हिशेब न करता, केवळ ज्यांना माझी सोबत हवी अश्या लोकांसोबत घालवलेले क्षण म्हणजे खरे जीवन. खूपच दुर्मिळ आहेत अशी लोकं आणि अशी नाती आजच्या या धावत्या जगात जिथे लोकांना फ़क्त स्वतःचा स्वार्थ दिसतो बाकी काहीही नाही. पण बरेचदा नाव नसलेले नातेच जीवनात मैत्रीची आणि प्रेमाची उणीव भरून काढू शकतात:- अमूल ✍🏼️
-