लाला.. हम कुछ बोल नहीं रहे ईसका मतलब ये नहीं हैं कि हमारे पास बोलने के लिये कुछ नहीं हैं, हमारी आपसे बस ये एक बिनती हैं कि हमें बोलने के लिये मजबूर मत करना..
सुगंध अनुभवायचा असेल तर नव्याने आलेल्या कळीला सुद्धा उमलुन फुल होण्यापर्यंतचा वेळ द्यावा लागतो.. माणसांच्या बाबतीतही असच आहे, आयुष्यात नव्याने आलेल्या व्यक्तीला सुद्धा आपल्यात रुळण्यासाठी पुरेसा वेळ दिला कि ती व्यक्ती सुद्धा फुलासारखीच बहरते आणि फुलाच्या सुगंधासारखी आपल्याला हवीहवीशी ही वाटते..
पाहता आज हे मनमोहक रुप तुझे.. भान हरपुन बसलो मी माझे.. इंद्रपुरीतील अप्सरा जनु.. असे रुप तुला हे साजे.. पाहुनी तुझे हे रूप सजने.. पुनवेचा चंद्र ही आज लाजे..
सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आधीच सांगायच्या नसतात, काही गोष्टींमध्ये गोपनीयता ठेवलेलीच बरी असते. म्हणजे ती गोष्ट पुर्णत्वास नेण्यामध्ये अडथळे कमी येतात, आणि पुर्ण झाल्यावर काही लोकांना थेट “धप्पा” दिलेलाच बरा असतो..