आपण उगाचच स्वतःला दुसर्या मधे शोधत असतो ...आपल हासणं, आपल दुःखी होण, सुखी होण या गोष्टींवर आपण बर्याचदा दुसर्यांवर अवलंबून असतो ..या सर्व निरर्थक गोष्टींमुळे आपण स्वतःला विसरून जातो...या नसत्या उठाठेवा पासून कधीतरी दूर जावून फक्त स्वतः साठी वेळ द्यावा ,न उलगडलेले कोडे ही मग उमगेल आणि स्वतःच्या निर्णय प्रक्रियेत दुसर्यांना समाविष्ट करून घेण ही जरा अलिप्त होईल..जे होईल त्याला फक्त आणि फक्त आपण स्वतःच् जबाबदार असू.. त्यामुळे दुसर्यांवर आपल्या चुकांचे शिक्के लावनही आपण थोडफार बंद करू..जबाबदारी स्विकारण काय असत हे आपल्यावर जबाबदारी न पडताही ती गोष्ट शिकू लागु ...
#कोडी आयुष्याची
# प्रणाली मोरे (कोल्हापूर)
-