दारी प्रकाशाचं तोरण लागलं ज्योती ने घर लखलखीत झाल अंगनात सुंदर रांगोळी सजली फराळाच्या खंमग सुंगधासोबत गप्पांनाही उधान आल बघा बघा दिवाळी आली सुख आणि समृद्धी घेऊन आली
स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्चविद्याविभूषित कायदेपंडित ज्यांनी स्वतः राज्यघटना लिहिली त्यांच्याबद्दल लिहावं तरी काय आणि किती, फक्त ऋणात राहून आदर्श घ्यावा.