जिवनाचा त्या खडतर रस्त्यांवरती,
सुखदुःखाच्या त्या अनोळखी वळणांवरती,
हरवले आहेत मी काही अमूल्य नाते ,
ज्यांचाशिवय हे जगणे अवघड जाते ,
आठवणीत त्यांचा मज अंगावर शहारे येती,
सर्वस्व माझ त्या अश्रुंत वाहून नेती,
दुराव्यात ह्या भावना उतरतात मग शब्दांमधूनी , म्हणूनच का नव्हे जाणवतात..
....यातना लेखणीत माझा..
-