स्थापना, पूजा याबद्दल विरोध नाहीच...,
मात्र रामायणा नंतर श्री राम जणू आता थेट २२ जानेवारीलाच प्रगट होणार, अशा स्वरूपाची तयारी, नको त्या सजावटी आणि ह्या सर्वांसाठी जनतेच्या खिशातील करोडो रुपयांचा अपव्यव होताना दिसतोय. यापेक्षा शेताच्या बांधावर असणारे भैरोबा, म्हसोबा, रोकडोबा, मरी आई, तुकाई, येमाई, सटवाई ही विना खर्चिक दैवते बळीराजाला कायम बळ देतात... ही तफावत व माणसाची सत्तेपोटी देवाचंही भांडवल करण्याची वृत्ती पाहून वाईट वाटतं...
असो, जयाचा भावार्थ जैसा...!!🙏
-